मुंबई शहराच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे या भागातील वन्यजीवांना उरल्यासुरल्या जंगल भागांमध्ये सीमीत रहावे लागत आहे
मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यातील आव्हानांवर आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशेविषयी संशोधकांची चर्चा.